पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांचे थोडक्यात हृदयस्पर्शी भाषण

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण थोडक्यात, नमस्कार, आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक, आणि माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण सर्व इथे आपला ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. २६ जानेवारी १९५० रोजी आपला संविधान अंमलात आला, आणि भारत खऱ्या अर्थाने एक लोकशाही राष्ट्र बनला. या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण ठेवतो, ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील घटनाकारांनी आपल्याला जगातील सर्वोत्तम संविधान दिलं. आजच्या दिवशी आपण शपथ घ्यायला हवी की आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, एकतेसाठी, आणि शांततेसाठी योगदान देऊ. इथेच मी माझे भाषण संपवते.     धन्यवाद! जय हिंद, जय भारत!

२६ जानेवारी लहान मुलांसाठी सोपी भाषण, सर्वजण करतील कौतुक ...

प्रजासत्ताकदिनाचा लहान मुलांसाठी धमाल भाषण  नमस्कार मित्रांनो, शिक्षकांनो आणि माझ्या प्रिय पालकांनो,  मी  आज १९७६ वे स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे .   . आज इथे भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी उभा आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. आज २६ जानेवारी आहे. हा दिवस भारतीय संविधान लागू झाल्याचा आणि भारत प्रजासत्ताक बनल्याचा दिवस आहे.  १९५० साली आपला संविधान लागू झालं आणि आपल्या देशाने खरं स्वातंत्र्य मिळवलं. आज १९७६ वे स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे . आपल्या संविधानाने प्रत्येकाला समान हक्क दिले आहेत. आपण धर्म, भाषा, प्रांत यावरून भेदभाव न करता एक देश, एक लोक म्हणून उभे आहोत. आपण लहान असलो तरीही आपल्याला देशाची सेवा करता येते. स्वच्छता राखणे, झाडे लावणे, इतरांचा आदर करणे—या लहान गोष्टीही देशासाठी महत्त्वाच्या आहेत. चला, आपण सर्वजण एकत्र येऊ आणि आपला देश अधिक सुंदर, प्रगतीशील आणि एकजूट करणारा बनवू. जय हिंद! जय भारत! अशीच माहिती हवी असेल तर आमच्या  website ला भेट द्या  

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व

इमेज
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारताने आपले संविधान (घटनेचे पुस्तक) अंमलात आणले आणि भारत हा पूर्णपणे लोकशाहीप्रधान प्रजासत्ताक देश झाला. या दिवशी भारताला ब्रिटिश राजवटीपासून संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याचे आणि स्वतंत्र संविधानाने मार्गदर्शन मिळाल्याचे प्रतीक आहे. 26-republic-day  प्रजासत्ताक दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी  १. पूर्ण स्वराज्याचा ठराव: २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा (पूर्ण स्वातंत्र्याचा) ठराव पारित केला. त्यामुळे २६ जानेवारीला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. २. संविधान अंमलात येणे: २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभा तयार केलेले भारतीय संविधान मंजूर झाले, परंतु २६ जानेवारी १९५० रोजी ते औपचारिकपणे लागू करण्यात आले. या दिवसापासून भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला.  प्रजासत्ताक दिनाचा उत्सव १. दिल्लीतील मुख्य समारंभ: दरवर्षी दिल्लीतील राजपथ (सध्या कर्तव्यपथ) येथे मुख्य प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमात राष्ट्रपती ध्...